Friendships ही छान, उत्तम मैत्रीचा दुवा आहे. वास्तविकत माणूस हा प्राणी असून तो समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. स्त्री आणि पुरुष लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक बाब असली तरी कोणी कोणाला न दुखवता अमर मैत्री ठेवता येते. एक पत्नी आणि एक पती ही समाजाने तयार केलेली संस्कृती असली तरी काही समाजात बहुपत्नी आणि बहूपती पद्धत आहे. ती वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झाली आहे. पण तसे मैत्रीचे नसते. असंख्य मित्र व मैत्रणी सध्या तरुण वर्ग वेगवेगळ्या social media असो किंवा जेथे काम करितात ती जागा असो किंवा जेथे लहानपणी शिकतात ती शाळा, महाविद्यालय येथे मुले मुली एकत्र शिकतात. मग असा ठिकाणी बोलणं चालणं होणारच विचार भावना एकमेकांना सांगणारच त्यात वावगे नाही. मैत्री अशी असावी की ती मरेपर्यंत टिकणारी असावी त्यात जिव्हाळा प्रेम सत्यता असावी. उगीच स्वतःच्या शारीरिक सुखाच्या ओढीने केलेली मैत्री नसावी. विश्वास प्रामाणिकपणा असावा.
Followers
Monday, 31 May 2021
FRIENDSHIP
बडा -छोटा
सामवेद में दो तरह के श्लोक है। अरण्य के श्लोक और ग्राम के श्लोक। अरण्य जहां नियम नहीं होते, ग्राम जहाँ नियम होते हैं। अरण्य जहाँ पशु रहते हैं, ग्राम जहाँ मानव रहते हैं। राम यज्ञसे पैदा हुए थे, आकाश पुत्र थे। उनकी पत्नी सीता भूमि से पैदा हुई थी, भूमिजा थी, वन्य कन्या थी। राम सारी उम्र अरण्य के पशुओं और ग्राम के मानवों को मैनेज करने में लगे रहे, पशुओं को इंसान बनाते रहे। राम ग्राम वासी भी थे और वनवासी भी। वन में शिव रहते है जो दिगंबर हैं। शिव देह पर भभूत लगाए बैठे है, दिगम्बर हैं। देह पर भभूत लगाने का अर्थ है देह को ही त्याग देना। राम शिव भक्त भी है इसलिए राम के फैसलो में, भाव में दिगम्बर परम्परा दिखती है। माँ के कहने पर राज्य त्याग दिया, आभूषण त्याग दिए, मुकुट त्याग दिया। धोबी के कहने पर रानी सीता त्याग दी। जीवन पर्यन्त नियमों का पालन करते रहे, नियम सही हो या गलत उन्हें पालन करना ही था।